प्रत्येक तक्रारदाराची तक्रार वर दखल घ्या;गुन्हा दडपू नका – महासंचालक रजनीश शेठ
वसई / प्रतिनिधी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली लोकवस्ती त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. वाढते गुन्हे नियंत्रण आणण्यासाठी नेहमी सक्रिय असते,प्रत्येक नागरिकांची पोलीस…
