Category: मुंबई

निःपक्षपाती चौकशी आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतः (suo motu) दखल घेवून केली पाहिजे!:- ऍड संदीप केदारे

मुंबई(प्रतिनिधी):विकास दुबे जीव वाचवण्यासाठी फार हुषारीची खेळी खेळलाय. पोलिस स्टेशनला पोलीसांसमोर तो एका राज्यमंत्र्याचा खून करतो आणि पकडल्यानंतर एका महिन्यात त्याला जामीन होतो ही तर न्यायाची क्रूर चेष्टा आहे ज्यामुळे…

भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला केलेल्या व्यक्ती व त्याचे सूत्रधार / मास्टर माइंड ला फाशी द्यावी व राज्यातील अन्याय अत्याचारांच्या 15 गंभीर प्रकरणात तातडीने करवाई करण्याची भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाची मागणी!

अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकजुट दाखवावी – आद.भीमराव आंबेडकर मुंबई-भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह ही केवळ एक वास्तू नसून, जगातील तमाम आंबेडकरी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा :- शमसुद्दीन खान

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही…

अभिनेता जगदीप (सुरमा भोपाली) यांचे निधन…

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी ) यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. जगदीप यांचा जन्म. २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया…

राजगृहावरील हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.8 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास…

कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या कोरोनायोद्ध्यांना शाहिदांचा दर्जा द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.29 – कोरोनाच्या जीवघेण्या संकटकाळात समाज रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी; पोलीस शिपाई ; कर्मचारी; रुग्णालयातील डॉक्टर ; नर्स;वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व…

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी!

मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ३० जून पर्यंत असणारा राज्यातील लॉकडाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.राज्य सरकारने त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन यापुढेही सुरूच…

जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

मुंबई – महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास…

शाळेच्या ‘फी’ संबंधी तक्रार करायची आहे? ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई – लॉकडाऊन काळात तुमच्या पाल्यांची शाळा जर शुल्कासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. शिक्षण विभागाने यासाठी एक यादीच जाहीर केली आहे आणि नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क…

दुख:द बातमी :बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन !

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची काल तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते माञ आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल…