Category: मुंबई

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ. संदेश वाघ यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” यंदा डॉ. संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील…

पत्रकार संरक्षण कायद्याचंनोटिफिकेशन लवकरच निघणार

मुंबई :- पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल, पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत…

ज्येष्ठ पत्रकार सन्मानयोजनेतील त्रुटी दूर करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाला आश्वासन…

एक महिन्यात सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश पत्रकारांना कॅशलेस उपचार, शिवनेरीतून मोफत प्रवासासाठी सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश मुंबई : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत…

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई :- ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (वय-८७) यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे…

ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करावा… :-उपमुख्यमंत्री अजित पवार

ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजूरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायदा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात…

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने…

मुंबई :- राज्य सरकारच्या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने केली. हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर…

मिठ चौकी येथील उड्डाणपूलास विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे व लवकरच वाहतुकीस मार्ग खुला करावा.

मुंबई :- मिठ चौकी लिंक रोड मालाड (प) मुंबई येथील उड्डाणपूल ( ब्रीज ) नागरिकांसाठी लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा.मालाड मालवणी येथील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे.…

अंतर्नाद’ टीम द्वारे ‘रिमझिम धारा.. पाऊस वारा’ हिंदी आणि मराठी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न..

संस्थेच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी, युवक आणि बालके ( intergenerational bonding) उपक्रमा अंतर्गत आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी ‘अंतर्नाद’ टीम द्वारे…

यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा संपन्न…

मुंबई (प्रतिनिधी) आज दिनांक 21.09.2024 रोजी सायं. 4 वा. निर्धार महाराष्ट्र संघटने तर्फे यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा आयोजित केली होती सभेला जमू काश्मीर चेक राज्यपाल सत्यपाल मलिक…

शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राने पुढे न्यावी – श्री. शरद पवार

मुंबई: स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे जनतेचे जीवन सुसह्य करणे. शासन कुणाचेही असले तरी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यासाठी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे न्यायला पाहिजे, असे…