Category: वसई विरार

सेनेच्या उमेदवारासाठी योगी आदित्यनाथ मागणार मतांचा जोगवा

राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी नालासोपाऱ्यात २४ एप्रिल रोजी जाहीर सभा नालासोपारा(प्रतिनिधी)- पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असणाऱ्या नालासोपारा शहरावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.या ठिकाणी मोठया प्रमाणावर उत्तर भारतीय समाज वास्तवास…

आ.क्षितीज ठाकूर यांनी साधला नागरिकांशी संवाद

नालासोपारा (प्रतिनिधी)-बहुजन विकास आघाडी व मित्रपक्षांनी उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ नालासोपारा पूर्वेकडे ७ ठिकाणी चौक सभा घेऊन मतदारां पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.यावेळी आ.क्षितीज ठाकूर,महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर…

गिरीश दिवाणजी यांची रिपाइं गवई गटाच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड “

रिपाइं आठवले गटाचे माजी विरार शहर अध्यक्ष तथा रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनि त्यांच्या समर्थकांसह काल मुंबई येथे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणिस मा. डॉ. राजेंद्र गवई यांच्या उपस्थित रिपाइं गवई…

वसई तालुक्यामध्ये “परिवर्तन लढा ग्रुपच्या वतीने ” चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी…..

भगवान बुद्धाच्या तसेच सम्राट अशोक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अश्या नालासोपारा शहरात “परिवर्तन लढा ग्रुप “च्या वतीने याही वर्षी दिनांक 13एप्रिल 2019 ला सम्राट अशोक यांच्या 2323 वी जयंतीच…

*पालघर ‘लोकसभा’ निवडणुकीत दडलेय ‘विधानसभे’चे गुपित!*

*बविआचे मुख्य गड पाडण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश* विरार : पालघर ‘लोकसभा’ निवडणुकीत ‘विधानसभे’चे गुपित दडले असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आदेश शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची…

बविआचे नगरसेवक अरुण जाधववर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नालासोपारा (प्रतिनिधी ) -बहुजन विकास आघाडीचे नालासोपारातील नगरसेवक अरुण हरिश्चंद्र जाधव यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन निवडणूकीत खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक ५२ चे…

वसईतील वादग्रस्त दफनभूमीवरून युती व बविआ मध्ये रणकंदन

वसई(प्रतिनिधी)-‘शिट्टी’ चिन्हावरून निर्माण झालेला वाद शमत असतानाच आता वसईतील वादग्रस्त दफनभूमीवरून युती व बविआ मध्ये जुंपली आहे. शुक्रवारी वसईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईतील वादग्रस्त दफनभूमीचा उपस्थित…

२९ गावे वगळणे बाबत सरकारचे प्रतिज्ञापत्र वसईकरांच्या अपेक्षा व वास्तव

४ नगरपरिषदा सह ५३ गावे मिळून व वि श महापालिकेची स्थापना झाली.गावांच्या समावेशाच्या विरोधात वसईकरांचे तीव्र आंदोलन झाले.त्याची दखल घेत तत्कालीन सरकारने३१मे२०११ रोजी २९ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. या करिता…