शासकीय नोकरी व चार चाकी वाहन धारकांना तहसीलदारांचे आवाहन
शासन निर्णयानुसार स्वेच्छेने धान्याचा हक्क सोडावा प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे शासकीय नोकरी व चार चाकी वाहन आहे अशा नागरिकांनी स्वेच्छेने धान्याचा हक्क…
