विकास की वसईचा विनाश? रेल्वे यार्डाच्या भरावाखाली नैसर्गिक नाले लुप्त; ‘मानवनिर्मित’ महापुराचे सावट
विशेष प्रतिनिधी, वसईवसई: मुंबईचे उपनगर असलेल्या वसई-विरार पट्ट्यात रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम ‘युद्धपातळीवर’ सुरू असतानाच, दुसरीकडे वसईच्या भौगोलिक अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.…
