Tag: ​#AdministrativeFailure ​#Grampanchayat ​#CorruptionFreeIndia ​#Transparency ​#SocialJustice ​#महारष्ट्रशासन ​#ग्रामपंचायत ​#भ्रष्टाचारमुक्त

वसईत माहिती अधिकाराचा उघड बोजवारा : ३१ ग्रामपंचायतींमध्ये मनमानी, आदेश धाब्यावर; अपिलीय यंत्रणाही ठप्प

वसई तालुक्यात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तब्बल ३१ ग्रामपंचायतींमध्ये माहिती न देणे, आदेशांची जाणीवपूर्वक अवहेलना करणे आणि अपिलीय प्रक्रियेलाही विलंब लावणे…