मैत्री प्रतिष्ठान, मुंबई यांच्या पुढाकाराने महाड चिपळूण येथिल पूरग्रस्त भागातील लोकांना मदत ..!
मुंबई : दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी रायगड रत्नागिरी जिल्यातील महाड आणि चिपळूण तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, हयात प्रामुख्याने महाड मधील,खरवळी आणि चिपळूण मधील दळवणे…
