Author: Rubina Mulla

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या भगिनींची व्यसनाच्या दुष्परिणामांपासून सुटका करावी’

◆ व्यसनमुक्तीचे बंधन …! व्यसनांपासून रक्षण…!’ ▪️सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांची रक्षाबंधनाच्या निमित्ताने मागणी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याला अजून घट्ट बंधनात बांधणारा सण. भारतीय संस्कृतीत…

वसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालयाची “आमची वसई”ची मागणी

वार्ताहर – नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात. ESIC कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि…

पोलखोल जनआशीर्वाद यात्रेची – क्लाइड क्रास्टो

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी आजपासून जिल्हा पातळीवर प्रेस कॉन्फरन्सद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. आज वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित…

वंचित बहुजन आघाडीमधे,ढेकाळे, डोंगरीपाडा,तालुका-पालघर तसेच लगतच्या परिसरातील शेकडो आदिवासी तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश.

दिनांक-21/08/21 वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय,बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आदिवासी,ओबीसी,मराठा,आलुतेदार,बलुतेदार,, कोळी, कुणबी अशा विविध उपेक्षित व वंचित समाजाला जोडण्याच्या,पक्ष वाढीच्या धोरणानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षा,सौ.रेखा ताई ठाकुर…

वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते यांनी महापालिका आयुक्त यांची घेतली भेट

वसई विरार महानगरपालिका क्षेत्र दिनांक 20/8/2021 दुपारी 3-30 वाजता च्या दरम्यान वसई विरार महानगर पालिके चे आयुक्त डी गंगाथरण यांची भेट घेऊन त्यांना वसई-विरारमध्ये रस्त्यांची अवस्था दुरावस्था झाली आहे आणि…

एकनाथ शिंदे फक्त सही पुरते, ते मार्ग शोधताहेत’; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

‘ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई आणि परिसरात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत ते अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेवर टीकेचे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’मुळे वसई-विरार महापालिकेत परिवर्तन घडेल!- तसनिफ नूर शेख

प्रतिनिधी विरार- ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे वसईत येत आहेत; मात्र नारायण राणे यांचा हा दौरा भाजप कार्यकर्त्यांना शक्ती देणारा आणि त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. यामुळे…

पोलिस बॉइज असोसिएशन, पोलिस आणि समाजात दुवा साधणारे संगठन – सुभाष रामचंद्र जाधव

पोलिस हा आपल्या समाज घटकातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.कायदा सुव्यवस्था आणि शांतता समाजात प्रस्थापित हे पोलिस दलातील कर्मचारीचे काम होय.असा हा खाकी वर्दीतील पोलिस हा आकाशातून किंवा दुसऱ्या ग्रहावरून आलेला…

ग्रामीण भागांचे जीवनमान उंचावण्यासाठी उत्तम शिक्षण, आरोग्य आणि रोजगार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे – विशाल मोरे

जशा अन्य, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत व जीवनाश्मक गरजा आहेत. त्याचप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य व उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे देखील शासनाचे व आमच्या लोकप्रतिनिधींचे आद्य…

You missed