Author: Rubina Mulla

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वसई बनले कोरोना ‘हॉटस्पॉट’

कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर (विरार)- संपूर्ण राज्यामध्येकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे.वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे…

देशभरात तिसरी टाळेबंदी; महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेडझोनमध्ये !

रेडझोनमधील जिल्ह्यांना सवलती देणार नसल्याचे केंद्राचे स्पष्टीकरणवसई : (प्रतिनिधी) : देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. 3 मे…

धक्कादायक ! स्मशानभूमीतील कचरा घरांशेजारी ?

कोळीवाडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील स्मशानभूमीतील कचरा काही समाजकंटक येथील काही घरांच्या मागे आणून टाक़त असल्याचे उघड झाले आहे. समाजकंटकांच्या या हरकतींमुळे येथील गरीब…

वसई तालुका जिल्हा परिषद शिक्षकांकडून अन्न धान्याचे किट वाटप !

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावमुळे जगावर संकट आले आहे.त्यातच भारतामध्ये हा संसर्ग वाढल्याने भारत देश लॉक डाउन करण्यात आला.कामधंदे पूर्णपणे ठप्प झाल्याने हातावर पोट असणारे कामगार शेतमजूर बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली.…

‘इनाया वॉटर प्लांट’ बंद केल्याने कय्युम शेखला राग ; तक्रार केल्याच्या संशयातून ग्राहकांना पाठवले सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांच्या घरी ?

प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील विनापरवाना ‘इनाया वॉटर प्लांट’मध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन; वसई-विरार महापालिकेने हा प्लांट बंद करण्याचे आदेश कय्युम शेख…

जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर ह्यांचे मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी दवाखाने तपासणीसाठी पथक गठीत करण्याची मागणी – तसनीफ शेख

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, पालघर ह्यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. तरीही महापालिका क्षेत्रातील बहुतांश खाजगी हॉस्पीटल बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेमार्फत प्रभाग…

शासनातर्फे निकृष्ट दर्जाची खिचडी ? :- मिलिंद खानोलकर

करोना व्हायरस सारख्या महामारी च्या परिस्थितीत नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहीचविण्याचा दृष्टीने सरकार जनतेच्या प्रति अत्यंत संवेदनशील असली तरी काही मनमानी अधिकाऱ्यांच्या गैरकरभरामुळे त्यासुविधा गरीब जनता शासनाला दोष देण्याऐवजी दुसरे काहीच…

दुख:द बातमी :बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे निधन !

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांची काल तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते माञ आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल…

वसई-विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार?

वसई : (प्रतिनिधी) : सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या पटीने वाढला आहे. या काळात राज्यातल्या तीन महापालिकांची निवडणूक घेणे शक्यच नाही. या महापालिकांमध्ये वसई विरार शहर महापालिका, औरंगाबाद महापालिका व नवी…

टाळेबंदीमुळे वसईत तबेला मालकांना मोठा आर्थिक फटका मिठाई बनविण्याचे काम ठप्प असल्याने दुधाला असलेली मागणी थंडावली !

वसई : (प्रतिनिधी) : करोनासारख्या महामारीला थोपवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात करोनाला हरवण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. सर्व खाजगी व्यवहार त्यामुळे…