Author: Rubina Mulla

वसई विरार शहर महानगरपालिका इतकी बेजबाबदार कशी ?

वसई / विशेष प्रतिनिधी :करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. केंद्र व राज्य शासन त्याला आला घालण्यासाठी तोडीस तोड प्रयत्न करताना दिसून येते. मात्र नेमके करोनाला रोखण्यासाठी वसई विरार…

नगरसेविका हेमांगी पाटील यांनी केली जेवणपाण्याची सोय !

प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रसार रोखण्यात आणि शहरात स्वच्छ्ता ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या वसई-विरार महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे परतीचे मार्ग बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना वस्तीसाठी जिल्हा परिषद शाळेचा आधार घ्यावा लागला…

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित :- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि. 22 : पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहिर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरीक या क्षेत्रा पासून…

भाजपा वसई रोड मंडळाकडून 500 नमो किट” शासनाला सुपूर्त!

◆ खासदार राजेंद्र गावित यांच्या विशेष उपस्थितीत प्रांतअधिकारी स्वप्नील तांगडे व तहसीलदार किरण सुरवसे यांनी मानले आभार भाजपा वसई रोड मंडळाकडून मागील महिन्याभरापासून वसई तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात…

पालघर मॉब लीचिंग प्रकरणात कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये :- बहुजन महापार्टी

पालघर जिल्ह्यामध्ये डहाणु विधानसभा हा आदिवासी बहूल क्षेत्र असून या परिसरात संचार बंदी कायद्याचा उल्लंघन करून काही साधू व्यक्ती प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती अथवा कल्पना न देता अन्य राज्यात जाण्याचा…

लाेकांनी ३ मे नंतर देखील लाँकडाऊनला तयार रहावे ? :- पूर्वा साळवी

२४ मार्च २०२० राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेणा व्हयरसचा प्रसार राेखण्यासाठी देशात पहिला लाँकडाउन जाहिर केला.१४ ऐप्रिल २०२० पर्यंत सारा देश लाँकडाऊन करण्यात आला.मात्र जनतेने माेठ्या प्रमाणात सरकारला केलेल्या…

सख्य महिला मार्गदर्शन केंद्र आणि सॊबत काही समाजसेवी संस्था तर्फे ७८० कुटुंबाना धान्य वाटप !

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे लक्षात घेऊन भारत सरकारने देखील आपल्या देशात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन संक्रमणाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने २२ मार्च पासून देशभरात संचारबंदी…

शिवसैनिक कडून वसई गावातील काही विभागात निर्जंतुक औषध फवारणी ही स्व खर्चाने !

सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत वसई मधील ही नागरिकांची जबाबदारी ही वसई – विरार शहर महानगरपालिका यांच्या वर येते, परंतु ह्या महानगर पालिकेचा अहंपणा…

जेष्ठ विधीज्ञ अख्तर ह्यारिस यांचे देहावसान !

आज सकाळी जेष्ठ विधीज्ञ अख्तर ह्यारिस यांचे देहावसान झाले. अनंत मधुर आठवणींच्या स्मृती आमच्यापाशी ठेवुन ते निघुन गेले.त्यांना आमची भाव पुर्ण श्रद्धांजली. आज कोर्ट चालु असते तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…

अबब…! बोकड़ाचे मटण ८०० रुपये किलो ? :- तसनिफ शेख

वसई : कोरोनाने भारतात शिरकाव केला तेव्हा सर्वात मोठा फ़टका चिकन आणि मटण व्यवसायाला बसला होता. कोरोना प्राण्यातून संक्रमित होतो म्हणून चिकन आणि मटणचा भाव थेट जमिनीला येऊन भिड़ला होता.…