Author: Rubina Mulla

“राष्ट्रीय विधी सेवा दिवस” च्या अंतर्गत तालुका विधी प्राधिकरण ,पालघर व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा जनजागृती मोहीम संपन्न.

“राष्ट्रीय विधी सेवा दिवस” या उपक्रमाचे आयोजन दि.०९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत पालघर तालुका विधी प्राधिकरण व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे पॅरालिगल व्हाॅलेंटियर मार्फत…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पर्वाची दमदार सुरुवात

आज दिनांक २३/११/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेले सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय,दोन वर्षांच्या यशस्वी घौडदौडीनंतर…

अजित पवारां साेबत गेलेले बहूतांशी आमदार परतले ?

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या…

झारखंड राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात बहुजन महापार्टी तर्फे उमेदवारीची यादी जाहीर।

बहुजन महा पार्टीची झारखंड येथील राजधानी रांची या ठिकाणी झारखंड राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक विशेष बैठक आयोजित करून झारखंडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची चाचपणी सुरु…

पाल एकता मंच महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

प्रतिनिधी : मीरा रोड येथील मेथानी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पाल एकता मंच महाराष्ट्र यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे : पाल राजेन्द्र स्कूल के संचालक मा.…

तो पुरुष / जागतिक पुरुष दिन

तो पुरुष / जागतिक पुरुष दिन तो लाड पुरवणारा माझा बाबा आहे तो हक्काचा पाठीराखा भाऊ आहे तो हट्ट करुन रुसणारा लाडका आहे तो सोबत खेळणारा मित्र ही आहे तो…

भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणावरील कारवाईसाठी “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे 2 डिसेंबर 2019 पासून “आमरण उपोषण” ?

महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी “वनशक्ती” संस्थेने “मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ८७/२०१३” दाखल केलेली आहे. “मा. मुंबई उच्च न्यायालयाने” दिनांक ११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील…

प्रचार प्रसार महत्वाचा नाही, जनतेची काम महत्वाची – खा.राजेंद्र गावित

वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरक्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्वपूर्ण विषयांवर…

ग्रामीण भागातील समाजासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – खा.राजेंद्र गावित

दि.०८ नोव्हेंबर २०१९वसई (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या उपतालुका संघटक देवयानी मेहेर, विभागप्रमुख प्रथमेश बावकर, विभागसंघटक क्लेरा कोतवाल, उपविभागप्रमुख देवेंद्र वैती, शाखा अधिकारी सिमोल कोतवाल आणि उपशाखाप्रमुख डेनिस गुरग्या यांनी पुढाकार घेत…

यंदाच्या अतिवृष्टीत वसईतील शेतकरी, मच्छीमारांना नुकसानाची झळ जिल्हातील सागरी किनारपट्टीलाही फटका; माजी खासदार बळीराम जाधव यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी ?

वसई : (प्रतिनिधी) : यंदा झालेल्या अतिवृष्टीत वसई तालुक्यातील शेतकर्‍यांचे आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात रूजवात झालेली भातशेती तग धरण्याआधीच कुजल्याने शेतकर्‍यांना मोठा…