शिवसेना मंत्र्याने घेतलं दुर्दैवी मुलींचं पालकत्त्व !
पालघर येथील जव्हार तालुक्यात झालेल्या दुर्दैवी प्रकरणात वाचलेल्या तीन अनाथ मुलींचं पालकत्व शिवसेनेने घेतलं आहे. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या मुलींची भेट घेत हा निर्णय जाहीर…
