Author: Rubina Mulla

नालासोपारा, वसई, विरार तुंबण्याला महानगरपालिका जबाबदार=खा.राजेंद्र गावित

पालघर – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भगात सर्वत्र पाणी तुंबले व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी वसई -विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची टीका,…

सलग पाचव्या दिवशी सुरू असलेल्या पावसामुळे बोईसर परिसरात जनजीवन विस्कळीत

बोईसर, वार्ताहर दि.02 बोईसर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागा बरोबरच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असुन पाचव्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळी पाऊस थोडावेळ थांबल्याने नागरीकांना…

टकमक गड महाश्रमदान मोहीम विक्रमी प्रतिसादात संपन्न : जिल्हा पालघर

दिनांक ३० जून २०१९ रविवार जेष्ठ कृ १२ रोजी किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत आयोजित पालघर जिल्ह्यातील सकवार गावातील टकमक गडाच्या महाश्रमदान मोहीम विक्रमी प्रतिसादात संपन्न झाली. टकमक गडाची दमछाक…

बोईसर व सरावली तलाठ्यांचा पदभार सोडण्यास नकार; नव्याने आलेल्या सरावली तलाठी यांनी घेतला एकतर्फी पदभार ?

बोईसर, वार्ताहर दि.02 पालघर तालुक्यातील सात ठिकाणच्या तलाठ्यांची बदली करण्यात आली असून काही ठिकाणच्या तलाठ्यांनी प्रशासनाचे आदेश न जुमानता पदभार स्विकारण्यासाठी नकार देत गैरहजर राहिले होते. परिणामी प्रांत अधिकारी यांच्या…

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस महानगरपालिकेने जबाबदारी ढकलली पोलिसांवर ?

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा…

वसईत पावसाचा जोर कायम विरार मधील विवा कॉलेज मध्ये पाणी घुसले !

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान…

देवदर्शन करण्याऐवजी नालेसफाई करून घेतली असती तर मुंबई बुडाली नसती ! – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई, दि. २ जुलै २०१९ खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

नाना नानी पार्क विरार येथे फूटपाथ चेंबर हा बोगस रित्या बनविला गेला आहे :- मारुती पेडामकर .

नाना नानी पार्क विरार पूर्व परिसरात गीतांजली विद्यालय शाळेच्या जवळ फूटपाथ चेंबर ला जोडून असणारा रस्ता आणि फूटपाथ चेंबर हा बोगस रित्या बनविला गेला आहे. ह्यांच्या मध्ये अंदाजे 3 ते…

वैतरणा, सुर्या नदी धोक्याच्या पातळीवर, ठीक ठिकाणी पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

पालघर : रविवारपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील नदी-नाले, डॅम दुथडी भरून वाहू लागले आहेत. वैतरणा आणि सूर्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून आसपासच्या ६० गावांना प्रशासनाने सतर्कतेचा…

आगामी विधानसभा बॅलेटपेपरवर घ्या ;दुध का दुध पानी का पानी होईल – जयंत पाटील

सरकारची भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणे आणली समोर… अंतिम आठवड्यावर बोलताना जयंतराव पाटील यांनी सरकारवर साधला निशाणा… मुंबई दि. १ जुलै – तुमची ताकद महाराष्ट्रात असेल किंवा तुमच्यात हिंमत असेल तर…

You missed