रेल्वेतील दिव्यांग डब्यातील सामान्य व्यक्तींचे अतिक्रमण न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर यांनी वसईचे रेल्वे स्टेशन मॅनेजर ला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
रेल्वेतील दिव्यांग डब्यात सामान्य व्यक्तींचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने त्याचा नाहक त्रास दिव्यांग बंधू व भगिनींना होत असून ह्या दिव्यांग डब्यात सामान्य महिलांचाही जास्त त्रास होत असून महिला…
