Author: Rubina Mulla

वृक्ष लागवडीबरोबरच त्याच्या योग्य संवर्धनाची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे

पालघर, दि. 1- राज्यात 2016 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याअंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून पालघर जिल्ह्यातील वृक्ष…

एलपीजी गॅस च्या किमतीत मोठी घसरण!

एलपीजी गॅस च्या किमतीत मोठी घसर ‘एवढ्या’ रुपयांनी होणार स्व पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये रोज वाढ होत आहे. तसेच महागाईने सामान्य माणसानचे कंबरडे मोडले आहे. अशात एक दिलासादायक बातमी आहे. विना अनुदानित…

गावठी दारू वाहतूक करण्यासाठी चक्क अ‍ॅम्बुलन्सचा वापर वालीव पोलिसांची कारवाई; 480 लिटर दारू जप्त

वसई : (प्रतिनिधी) : वसई पूर्व पट्टीतील मालजीपाडा गाव हद्दीत खाडीच्या शेजारील जंगलात गावठी हातभट्टी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या अड्ड्यांवर पोलिसांसहित राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यंतरी कारवाई करून…

पावसाची धरण क्षेत्रात दमदार हजेरी…

वसई : (प्रतिनिधी) : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर होती. अवघा 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणांत शिल्लक…

दुर्मिळ मून पतंगाचे बोडीत दर्शन

डहाणू/बोर्डी : विविध रंगछटा असलेला आकर्षक मात्र दुर्मिळ असलेल्या मून मॉथ हा पतंग वाणगाव येथे चिंचणी येथील पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकाराचा छंद जोपासणारे भावेश बाबरे यांना हा आढळून आला…

(एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे.

वसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी दिली आहे.…

महाराष्ट्रातील उद्योगांना वीज दरात सवलतीचा मार्ग खुला सुक्याबरोबर ओले जळेल ?

१० जून २००३ रोजी भारतीय विद्युत कायदा १९१० हा संपुष्टात येऊन वीज कायदा २००३ हा लोकसभेची मंजुरी घेतल्यानंतर अस्तित्वात आला. सदर अधिनियम म्हणजे Electricity Act २००३ मध्ये विद्युत क्षेत्रातील तीन…

पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण ?

वसई: शहर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणी योजनेच्या मासवण येथील मुख्य पंम्पिंग स्टेशनमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकत असल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र तरीही शहराचा पाणीपुरवठा…

मोदी यांच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ ?

पालघर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिताना त्यांनी शेतीसह इतर पूरक व्यवसाय उभारावा या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाºया संस्थांच्या प्रयत्नांना प्रशासन छेद देत…

शासकीय जागेत शासनाचा बोगस फलक लावून तिवरांच्या झाडांची कत्तल !! शासनाची रॉयल्टी चोरून अवैध तलाव खोदणार्‍यांना महसूल व पोलिसांचे अभय?

अवैधपणे माती विकणाऱ्या विक्टर रॉड्रीक्स विरोधात कारवाई कधी? तक्रारदार सायोनारा गोन्सालविस यांचा सवाल ? वसई प्रतिनिधी : भूमाफिया, भ्रष्ट महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्या अभद्र युतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या तिवरांची…

You missed