“संविधानाची उद्देशिका” व “125 साने गुरूजी” या तसबिरींची मुंबईतील जनआंदोलन चळवळींच्या वतीने न्याय यात्रेचे प्रणेते राहुल गांधींना सप्रेम भेट.
—————————————–‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप शिवाजीपार्क येथील जाहीर सभेने काल पार पडला.रविवारी सकाळी ८.३० वाजता मणीभवन येथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या आठवणी जागवल्या.त्यांच्या सोबत महात्मा…
