Author: Rubina Mulla

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि. 16 : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा शासन देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण…

हितेंद्र आप्पा ग्राऊंड अतिक्रमणाच्या विळख्यात..

बविआच्या सर्वेसर्वाच्या नावाने आहे हे नवजीवन येथील मैदान नालासोपारा :- वसई तालुक्यात मुलांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा असताना वसईच्या वालीव येथील नवजीवन येथे असलेले एकमेव आप्पा मैदानही पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता…

अल्पसंख्याक विकास मंडळचे विधानसभा विरोधी पक्ष नेता व माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना निवेदन.

मागील काही महिन्यात महाराष्टात काही जातीवादी संघटनानी महारष्ट्राचे वातावरण दुषित केले असुन, महारष्ट्रात धर्म सभेचे नावावर, लव जिहाद च्या नावावर समाजात द्वेष निर्माण केले असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे जागो…

जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचविणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर दि. 3 : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा आणि…

शिक्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करून आपले ध्येय साध्य करावे – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर 3 जूनशिक्षणाच्या योग्य प्रकारे उपयोग करणे ही काळाची गरज आहे. आपल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे., ध्येय ठेवून तुम्ही ज्या दिशेने जात होता ते तुम्ही गाठले आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक…

बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारले ‘संतनगर’ गृहसंकुल

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे निकटवर्तीय प्रमोद दळवीसह १४ विकासकांवर गुन्हे विरार(प्रतिनिधी )-विरार पूर्वेकडील मनवेल परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे १८ इमारतींचे संतनगर नामक गृहसंकुल उभारल्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे निकटवर्तीय…

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भाजप सरकार जाऊ द्या प्लॉट नावावर होऊ द्या अशी घोषणा देत अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागा तर्फे आणि प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी वसई विरारच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी वसई विरार शहर महानगरपालीकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा.

कृपया प्रसिद्धीसाठी ** 1) 2008 पासून सुरू झालेली 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण का होत नाही? आम्हाला महानगरपालीका पाणी का देत नाही?2) दिवाणमान येथील सर्व्हे नं. 176, आणि 177…