समाजाच्या प्रश्नांबाबत विशिष्ट भूमिका घेऊन साहित्यिकांनी लिहिणे समाजऐक्यासाठी आवश्यक — उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक
वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या 13 व्या संमेलनाचे मोठ्या थाटात उद्घाटन वसई : वार्ताहर केवळ प्रेयसीच्या गालावरील तीळ शोधणाऱ्या कविता करून न थांबता धोक्यात आलेली धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वास्तव…
