महिन्याभरात प्रशासकीय “ब” इमारत होणार कार्यरत
जिल्हा मुख्यालय सुरू होऊन वर्षभर झाले असताना सुद्धा प्रशासकीय इमारत ‘ब’ चे बांधकाम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे जिल्हास्तरीय 24 कार्यालय इतरत्र कार्यरत होती अखेर या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले…
जिल्हा मुख्यालय सुरू होऊन वर्षभर झाले असताना सुद्धा प्रशासकीय इमारत ‘ब’ चे बांधकाम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे जिल्हास्तरीय 24 कार्यालय इतरत्र कार्यरत होती अखेर या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले…
issue 7 dowload issue 7 dowload
आयुक्तांना दोषी धरणार: डी. एन. खरे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता प्रत्येक वर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून करोडो रुपयांचे टेंडर पाणी शुद्ध करण्याकरिता काढल्या जातात. करोड रुपये खर्च करुन…
शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शहरात घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती. शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला.घरगुती श्री गणेशोत्सव सजावट…
लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांचे पशुपालकाना आवाहन पालघर दि 10. :वाडा तालुक्यातील दिनकर पाडा,कोंढले गावातील एका एका पशुपालक यांच्या तबेल्यातील एका कांकरेज जातीच्या गाईमध्ये लम्पी…
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई हद्दीत सोपारा गाव व परिसरात २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम चालू असून सदर बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करा. सदर…
गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे *अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक* यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) *महानगर आयुक्त श्री एस श्रीनिवास* यांना पत्राद्वारे…
डॉ. मिलींद भगत, सहाय्यक प्राध्यापक,इतिहास विभाग तथा विभागप्रमुख, आंबेडकर थॉट,डॉ बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,चंद्रपूर तथा उपाध्यक्ष आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व गोंडवाना युनिव्हर्सिटी यंग टीचरस असोसिएशनचे…
काव्यस्पर्धेत प्रीती भोईर सर्वप्रथम, तर वैभव कानिटकर द्वितीय आणि डॉ. महादेव ईरकर तृतीय पुरस्काराने सन्मानित वसई, दि.10(प्रतिनिधी)
वसई-पेल्हार विभागातील एफ, धानीव तलावाजवळ, माजी नगर सेवक पंकज पाटील यांच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनामुळेसंपूर्ण भिंत कोसळली होती. त्यामध्ये मोठी दुर्घटना टळली मात्र आज पुन्हा तेच बेकायदा बांधकाम जोरात…