Category: महाराष्ट्र

धवलेरी : – मनोज बुंधे

नुकताच मे महिना संपला,जून उजाडला आणि थेंबे थेंबे पाऊस पडून पावसाळयाला सुरुवात झाली.संपलेला मे महिन्याचा शेवट हा माझ्या आयुष्यात बरच नवीन काही घेवून येणारा होता.एका आदिवासी कुटुंबात जन्माला आल्यामुळे धवलेरी…

निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्धवस्त

निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी ११ ते ०३ या कालावधीत अक्षरशः थैमान घातले आहे .वाऱ्याच्या तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली .कौलारू घरांची सर्वत्र छते ,पत्रे ,…

एनयुजे महाराष्ट्रची देवगावकरांना साथ !

देवगाव हे गाव भंडारदरा येथूनअर्ध्या तासाच्या अंतरावर आहे,परंतु आडमुठ्या प्रशासनाच्या कारभारामुळे या गावातील गौतम नगर वस्तीत 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. ही बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ…

करोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,कॉलेजना सुट्टी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गावी परतत आहेत…

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक…

NRC, NPR व CAA विरोधात मुस्लिम एकता मंडळ तर्फे आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली ? :- शोएब खाटीक

आज दिनांक 17/01/2020 रोजी मुस्लिम एकता मंडल तर्फे नंदूरबार जिल्हाअधिकारी कार्यलय समोर NRC NPR CAA विरूद्ध धरना आंदोलन करण्यात आलेला असून नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी संविधानाचे उल्लंघन करून…

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध ?

अकोला प्रतिनिधी सोमवार दि.०६ जाने २०२० रोजी विद्यार्थी संघर्ष कृती समिती अकोला च्या वतीने अकोला जिल्हाधिकारी साहेब यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU) येथे दि.०५ जाने २०२० रोजी रात्री चेहरे…

लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड शहराध्यक्षपदी काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सकट यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुनिल सकट यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे प्र. अध्यक्ष साहेबराव…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अद्याप शासनाचा निर्णय नाही -जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याजासहित दोन लाखांपर्यंत आहे असे शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अजून कोणताही…

पोलीस दलाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा आणि मनःपूर्वक वंदन !

पोलिस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासियांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलिस तिथे काहीतरी गड़बड़ आहे हे आम्ही…

गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

महाड (रायगड) – गणेशोत्‍सवासाठीकोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये…