भारतातील विविधतेमधील एकता युवकांनी जपावी…
अल्पसंख्यांक युवा संसद मधील सूर विविध धर्मातील नेत्यांची उपस्थिती,देशात जातीयवाद, धार्मिकवाद वाढत आहे विविधतेमधे, एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे, मात्र काहींना ते नको आहे, या विचारांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे,…
