Covid -१९ लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय परप्रांतियांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी असावी- राजेंद्र ढगे (आमची वसई रूग्णमित्र)
वार्ताहर – कोरोना ची ओसरती लाट लक्षात घेता रोज हजारोंनी परप्रांतीय पुन्हा रोजगारासाठी महाराष्ट्रात येत आहे. ह्या वर स्थानिक पातळीवर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा हलगर्जीपणामुळे…
