गोरगरिबांचे धान्य प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये; पुरवठा विभाग व प्रफुल्ल नाईक यांचा याराना ?
वसई (प्रतिनिधी) :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची…
