लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे बळकट करण्याचा प्रयत्न,अभंग सेवा समिती व माफी ट्रस्टचा 34 वा अपंगांसह स्नेहमेळावा संपन्न
वसई ,मनिष म्हात्रे : पालघर जिल्ह्यातील जवळपास 450 हून अधिक अपंग, मूक-बधिर व शारीरीक व्यंग असलेली मुले- मुली,महिला-पुरूष त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील शिक्षण घेणारी मुलं यांचा संयुक्त स्नेहमेळावा वसईतील अभंग सेवा समिती…
