जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ मध्ये उपसंपादकपदी नियुक्ती
वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी…
वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी…
प्रतिनिधी, वसई मर्सेस.रानशेत-वाडी परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. दयामाता चर्चजवळ झाड तोडण्याचे काम सुरू असताना लाईन बंद न केल्याने सुरज कुमार (वय २२) या तरुणाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू…
“कचऱ्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा – वसई-विरारमध्ये ‘भ्रष्टाचाराचा डंपिंग ग्राउंड’ उघड” मजुरांच्या नावावर बोगस नेमणुका, RTI ला केराची टोपली, आणि सार्वजनिक निधीचा पद्धतशीर अपहार घटनास्थळ: वसई-विरार महानगरपालिका प्रकरण: कामगार हक्कांवर गदा…
वसई – विशेष प्रतिनिधी वसई-विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या ढिसाळतेचा आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीचा निर्घृण नमुना म्हणजेच चौबारे गावातील ‘Anwar Mansion’ ही सात मजली अनधिकृत इमारत. फक्त पाच मजल्यांची परवानगी घेऊन उभारलेली…
नोवा इस्टेटसमोरील अनधिकृत गाळ्यांना ‘सत्ता संरक्षण’? सहआयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांचं ‘स्मरणशक्ती गमावलेलं मौन’ संशयास्पद! वसई | विशेष प्रतिनिधीराज्यात आर्थिक गैरव्यवहारांवर ‘ईडी’कडून धडाकेबाज कारवाई होत असताना, वसईतील…
वसई (प्रतिनिधी) – सातिवली येथील मौर्यानाका परिसरात असलेल्या राजदीप इंडस्ट्रियल प्रिमाइझेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड, पोटमाळा व इतर वाढीव…
वसई, प्रतिनिधी – वसईतील चौबारे गावातील सीटीएस क्रमांक 2879, 2881 आणि 2882 या भूखंडांवर उभारलेली Anwar Mansion ही सात मजली इमारत केवळ एक अनधिकृत बांधकाम नाही, तर भ्रष्टाचार, बिनधास्तपणा आणि…
वसई प्रतिनिधी : गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघातर्फे दिनांक 20 मे 2025 रोजी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला गौतम नगर मधील अनेक विद्यार्थी चांगल्या…
वसई | प्रतिनिधी वसई तालुक्यातील जुचंद्र गावात शासकीय यंत्रणेच्या विश्वासाला तडा जाणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशाविना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार करून, थेट कायद्याची पायमल्ली…
वसई | प्रतिनिधी मुंबई-बडोदा महामार्गासाठी वसई तालुक्यातील कशीदकोपार गावातील जमिनी जबरदस्तीने संपादित करण्यात आल्या, पण शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. या साऱ्या प्रकारामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला…