भारतीय लोकशाही दडपशाहिच्या दिशेने..-मिलिंद खानोलकर
ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात प्राण पणाला लावून भारतीय स्वातंत्रवीर आणि भारतीय जनता लढली.अनेकांनी प्राणांची आहुती दिली.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कारण काय होत?* ब्रिटिशांच्या दडपशाहीतून देश व देशबांधव मुक्त व्हावेत.देशाला स्वातंत्र्य मिळाव.…
