Category: वसई विरार

आदिवासी एकता परिषद तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला ?

वसई तालुक्यातील पश्चिम पट्टीत “बावखल” ही एक वेगळी ओळख आहे. विहीर आणि तलाव या मधला हा प्रकार आहे. बावखल म्हणजे pond हा इथल्या केळी, फुले, भाज्यांच्या वाडीला पाणी पुरवणारे, पिण्याच्या…

उद्यान देखभाल ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार; प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही. आणि वाढीव किमतीचे ठेके दिले जात आहेत. तसेच महिला बचत गटांना…

कळंभोण येथे खदानात बेकायदेशीरपणे स्फोट करून खदान माफियांकडून कायद्याचे उल्लंघन

प्रतिनिधी:वसई पूर्वेस कळंभोण येथील खदानामध्ये खदान माफिया स्फोट घडवून बेकायदेशीरपणे उत्खनन करीत असल्यामुळे स्फोटांमुळे जबरदस्त हादरे बसून परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरबाबत तहसील कार्यालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या…

नियमबाह्य फेरफार प्रकरणी वसई तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी..

प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार या अत्यंत मनमानी पद्धतीने काम करीत असून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. उज्वला भगत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे त्यांनी केलेल्या फेरफार प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.नियमानुसार तहसीलदारांना ४०…

खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च कुणी केला? महानगरपालिकेकडे माहिती उपलब्ध नाही

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च केला गेल्याचे वृत्त आहे. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी…

सुभाष जाधव प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामाची करतात वसुली?

अनधिकृत बांधकामे रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या सुभाष जाधव यांचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार निलंबन करतील का? वसई: वसई विरार मधील अनधिकृत बांधकामे बघता लक्षात येते की पालिकेतील अधिकारी विकले गेले आहेत.उच्च…

विरार येथील 3 तलाठी कार्यालये व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून रू 93 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता काँग्रेसच्या पाठपुराव्यास यश.

वसई (प्रतिनिधी) विरार येथील 3 तलाठी कार्यालये व मंडळ अधिकारी यांची कार्यालये असलेली इमारत अनेक वर्षापासून जुनी असून जीर्णावस्थेत आहे. या कार्यालयात नागरीकांना 7-12 उतारे , फेरफार घेणे, कर्जाचा बोजा…

वसई विरार महापालिका नीं १२ कोटी सर्वेक्षण अहवाल ला दिले आणि रिपोर्ट पडला धुळ खात ?

जलभराव उपाययोजना काम शून्य आरटीआय मध्ये पत्रकार कमर बेग नीं केला उघड …. विरार: असे म्हटले जाते की जेव्हा-जेव्हा निसर्गाशी खेळ केला जातो तेव्हा निसर्ग आपले भयावह रूप दाखवतो पर्यावरणाशी…

आगरी सेनाच्या शिष्टमंडळाने घेतली पालघर जिल्हाधिकारी यांची भेट…

मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने आगरी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. कैलास हरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघरचे जिल्हाधिकारी मा. श्री. माणिकरावजी गुरसल साहेब यांची भूमिपुत्रांच्या विविध…

श्री सखी ट्रस्ट तर्फे मर्सिस बीचवर स्वछता अभियान संपन्न ………

वसई ( प्रतिनिधी) शनिवार, रविवार वसई येथील समुद्र किनारी पर्यटक येतात. त्याचे सौंदर्य व निसर्गरम्य अशा परिसरात मौज मस्ती करतात व आपला विरंगुळा करतात, पण जाताना नैसर्गिक सौंदर्य,स्वच्छता बिघडवून जातात.…