रक्ताचं पाणी करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या आयुष्याचा ‘खेळ’; सुरक्षिततेचा बोजवारा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष!
विशेष,प्रतिनिधी – वसई गगनचुंबी इमारतींच्या झगमगाटात शहराचं सौंदर्य खुलवणारा बांधकाम मजूर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजतोय. भारत सरकारने १९९६ मध्ये केलेला कायदा आणि महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये आणलेली नियमावली कागदावरच…
वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!
प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…
