वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील ‘दस्तऐवज गायब घोटाळा’? RTI लपवाछपवी, आदेश झुगारणे, बिल मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न

वसई-विरार :वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVMC) घनकचरा व्यवस्थापन विभागात प्रचंड गैरव्यवहार, माहिती लपवणे, कंत्राट बिलांच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि RTI कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप एका नागरिकाने राज्य माहिती आयोग,…

“मुख्यालयातच कायम! घनकचरा विभागातील एका ‘विशेष’ आरोग्य निरीक्षकामुळे वसई–विरार महापालिकेत खळबळ”

विरार | प्रतिनिधी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात एका आरोग्य निरीक्षकाला गेल्या काही वर्षांपासून मिळत असलेल्या “विशेष वागणुकीमुळे” प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत तक्रार थेट महापालिका आयुक्तांकडे…

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा नाना पेठ येथील स्व ताराबाई तुळशीराम तांबे सांस्कृतिक भवनामध्ये उत्साहात संपन्न झाला, सर्वप्रथम आद्यक्रांती…

वसई पूर्व हनुमत विद्यामंदिर प्रकरणावर प्रशासनाला धडक – चौकशीची मागणी जोरदार

वसई पूर्व येथील हनुमत विद्यामंदिर, सातिवली कुवारपाडा शाळेत शिकणारी १३ वर्षीय काजल गौड या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या प्रकरणाने स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीला शाळेत दहा मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी…

संविधानाचा आदर राखणाऱ्या आदर्श अधिकारी पंकज देवरे यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी : शंकर जोग पुणे — संविधानाच्या मूल्यांचा आदर राखत, कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रती समानतेची वागणूक देणारे आदर्श IAS अधिकारी आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पंकज…

“रक्तदान ही काळाची गरज” — केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे बिबवेवाडी येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर पुणे प्रतिनिधी शंकर जोग पुणे : “रक्तदान ही काळाची गरज असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने…

‘एकल-अविवाहित’ व्यक्तींनाही शासनाकडून मानधन देण्याची मागणी

एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांचे मुख्यमंत्रींकडे सादर पत्र जळगाव :सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहत, कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जीवन जगणाऱ्या ‘एकल-अविवाहित’ व्यक्तींना शासनाने दरमहा मानधन देण्याची मागणी…

“आनंदाचे अन्नछत्र” — उपासनेतून उपकाराचा संकल्प..

वसई, ६ नोव्हेंबर :मानवतेचा खरा अर्थ म्हणजे “देण्यातला आनंद”. हाच संदेश देत कांता फाउंडेशन प्रस्तुत “आनंदाचे अन्नछत्र” ही समाजोपयोगी मोहीम कालपासून सुरु झाली आहे. या उपक्रमांतर्गत काल जवळपास ५५ गरजू…