Latest Post

वसई-विरारच्या पाचू बंदर स्मशानभूमीत कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची मुजोरी; सुट्टीच्या दिवशी नारळांची चोरी करत म्हणाले, “आम्ही आमच्या मर्जीचे मालक!” पाचूबंदरात भंगार व्यावसायिकांची मनमानी; कचऱ्याला आग लावून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये नवीन व्यायाम साहित्य; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या पाठपुराव्याला यश ठेक्यावरील आरोग्य निरीक्षकांसाठी स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना हरताळ; मनपा प्रशासनाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या स्पर्धेत गणेश मंडळांवर बक्षिसांचा वर्षाव; नाट्यगृहातील AC बंद असल्याने पालकमंत्र्यांची प्रशासनावर नाराजी

भ्रष्टाचाराचे ‘डम्पिंग ग्राउंड’; लाचखोर इंजिनीअरला पाठीशी घालणारे वरदहस्त कुणाचे? :- धनंजय गावडे

​प्रशासनाचा उफराटा कारभार: कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप असलेल्या ठेका अभियंत्याची अखेर बदली ​ ​वसई: प्रतिनिधी नगररचना विभागातील कथित आर्थिक व्यवहारांचे केंद्रबिंदू ठरलेले आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ‘लाडके’ ठेका…

​‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं!’– ॲड. संदीप प्र. केदारे ​— एक वैचारिक आणि संवैधानिक विश्लेषण ​आज जेव्हा एखादी सुशिक्षित व्यक्ती प्रस्थापित लोकशाहीतील स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतानाच, मानवी हक्कांना नाकारणाऱ्या जुनाट व्यवस्थांचे…

कागदी ‘सज्जते’चा पूर की प्रत्यक्ष कृती? महापौरांच्या सूचनांनंतर तरी यंत्रणा जमिनीवर उतरणार का?

​विरार : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला की महापालिका मुख्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते, सज्जतेच्या घोषणा केल्या जातात आणि यंत्रणांना निर्देश दिले जातात. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत महापौर अजीव पाटील…

रक्ताचं पाणी करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या आयुष्याचा ‘खेळ’; सुरक्षिततेचा बोजवारा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष!

​ विशेष,प्रतिनिधी – वसई ​गगनचुंबी इमारतींच्या झगमगाटात शहराचं सौंदर्य खुलवणारा बांधकाम मजूर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजतोय. भारत सरकारने १९९६ मध्ये केलेला कायदा आणि महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये आणलेली नियमावली कागदावरच…

मिरा-भाईंदरमध्ये रंगणार देशातील १८ राज्यांच्या संघांत क्रिकेटचे ‘युद्ध’

​‘पी. एस. पी. एल.’चा थरार: २१ लाखांचे पहिले बक्षीस आणि मॅन ऑफ द सीरिजला ‘ब्रेझा’ कार प्रतिनिधी, मिरा रोड: क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंतची सर्वात…

​मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी मराठीतच संवाद साधा; डॉ. दीपक पवार यांचे आवाहन

प्रतिनिधी, मुंबई: ​”मराठी भाषेची आज जी गळचेपी होत आहे, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. समोरची व्यक्ती हिंदी भाषिक असली की आपण लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…

वसई-विरारला पुन्हा जलसमाधीचे भय; नाले गिळंकृत करणाऱ्या भूमाफियांवर प्रशासनाची मेहेरनजर?

विशेष प्रतिनिधी, वसईपावसाळा तोंडावर आला असतानाच वसई-विरार महापालिका क्षेत्रात ‘विकास’ आणि ‘भराव’ या नावाखाली निसर्गाचा गळा घोटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मार्ग आणि सखल भागांतील नैसर्गिक नाले, ‘बावखल’ (पाण्याचे…

​मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक; १६ फुटी पुतळ्यासाठी निधीची तरतूद

विशेष प्रतिनिधी, ​मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आणि १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय गती मिळाली आहे. या प्रकल्पातील पुतळा उभारणीसाठी सामाजिक…

You missed