” पुरात भाजली स्वत:ची पोळी “

” पुरात भाजली स्वत:ची पोळी “ न दिवसभर बातम्यात चंद्रकांत पाटीलजी गिरिष महाजनांची पाठराखण करताना दिसले. आम्ही कशी मदत करतोय याची स्वस्तुती करत चंद्रकांत पाटील मात्र स्वत: सुरक्षीत बसले. पुरग्रस्तांची…

” लोकशाहीला श्रध्दांजली “

” लोकशाहीला श्रध्दांजली “ EVM मशीनच्या नावाने शंकेची गोम चावली लोकशाहीला पारतंत्र्यात जाणते विलिन केली EVM मशीनचा आत्मा चिप होती अमेरीकेतुन आली मग अमेरीकेत निवडणुक का हो बॅलेट पेपरवर झाली…

” पी. चिदंबरमला अटक “

” पी. चिदंबरमला अटक “ माजी अर्थ व गृहमंत्री पी.चिदंबरम यांना त्याच्या दिल्ली निवास्थानी झाली अटक . चिदंबरमजीना पकडण्यासाठी ईडी, सी बी आय नी केले प्रयत्न कडक . प्रियंका वाड्रानी…

” राजजींची ईडी चौकशी “

“राजजींची ईडी चौकशी “ ईडी कार्यलयात राज ठाकरेजींच्या चौकशीचा झाला प्रारंभ . महाराष्ट्र पेटवणाचा कुणी केला तर नाहीयेंना आरंभ . हा पण राजकीय सुडातुन चालु झालाय का घातपात . नो…

” उघड्यावर शौच रेशनकार्ड रद्द “

” उघड्यावर शौच रेशनकार्ड रद्द “ उघड्यावर शौच करण्यावर बंदी दिला हाय कोर्टानी सक्तीचा निर्देश. शौच करताना दिसलात की रेशनकार्ड मतदार कार्ड रद्दचा आला आदेश. उघड्यावर शौचामुळे गावो-गावी रोगराई वाढल्याने…

” महाराष्ट्राचा जिव कंठी आला “

” महाराष्ट्राचा जिव कंठी आला “ ईडी कर्यालय ते कृष्णकुंज ते पन्नास मिनीट परतिची अव्यक्त !! जनतेची आतुरता वाढली ईडी च्या बंद दारा आडचा राज करा व्यक्त !! पोलिसांनी कृष्णकुंज…

किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची दुर्गमित्रांची मागणी ?

ऐतिहासिक मांडवी कोट जिल्हा पालघर किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत ठोस उपाययोजना व कारवाई करण्याची दुर्गमित्रांची मागणी :खानिवडे,वार्ताहर: नरवीर चिमाजी आप्पांच्या सन १७३७ ते १७३९ या कालखंडातील वसई मोहिमेचा साक्षीदार असणारा जंजिरे मांडवी…

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग यांच्या विरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे दाखल झालेल्या याचिका प्रकरणाला धक्कादायक वळण ?

आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिक पालघर जिल्हा समितीचे संस्थापक अनिकेत वाडिवकर पोलीस अधीक्षकांतर्फे आपले म्हणणे सादर करणार ? राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण नरिमन पॉइंट येथे पालघर जिल्ह्याचे पोलिस…

अपंग जनशक्ती संस्था तसेच दीव्यांगानी आणि ईतर संघटनेकडून सांगली ,कोल्हापूर पूरग्रस्त कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सांगली , कोल्हापूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुर येऊन अनेक कुटुंब बेघर झाले आहे.पूरग्रस्त कुटुंबियां च्या घरात 5 फूट वर पाणी आल्याने घरातल्या अनेक जीवनावश्यक वस्तू कपडे , धान्य पुरामध्ये…

दीपस्तंभ प्रतिष्ठान (वसई) संस्थे तर्फे ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडी (मिलोडी) येथील जिल्हा परिषद शाळेय विद्यार्थी वर्गास शैक्षणिक साहित्य वाटप !

प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७२ व्या वर्धापनदिन समारंभ दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी दीपस्तंभ प्रतिष्ठान, वसई या संस्थेने भिवंडी तालुक्यातील खारबाव जवळच्या बंगलापाडा (मिलोडी) येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां, शिक्षक स्थानिक…