२९ गावे वगळणे बाबत सरकारचे प्रतिज्ञापत्र वसईकरांच्या अपेक्षा व वास्तव
४ नगरपरिषदा सह ५३ गावे मिळून व वि श महापालिकेची स्थापना झाली.गावांच्या समावेशाच्या विरोधात वसईकरांचे तीव्र आंदोलन झाले.त्याची दखल घेत तत्कालीन सरकारने३१मे२०११ रोजी २९ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. या करिता…
युवाशक्ती फॉउंडेशन तर्फे नायगाव येथे सेन्टेरी पॅड चे महिलांना वाटप करण्यात आले. कर्मवीर स्नेहा जावळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले.
युवाशक्ती फाऊंडेशन नेहमी वेगळ्या पण महत्वाच्या मुद्दयांवर काम करते, हीच या संस्थेची ओळख आहे. असाच एक महत्वाचा पण वेगळा उपक्रम घेवुन आम्ही आलो आहोत.स्त्री शिवाय घराला घरपण नाही . पण…
