चार दिवसानंतर मान्सून पुन्हा वसईत दाखल… भातपेरण्यांना तालुक्यात वेग; ठिकठिकाणी अद्यापही पाणीटंचाई
वसई : (प्रतिनिधी) : यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर पुन्हा चार दिवस गुडूप झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पुण्याच्या वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानंतर आज महाराष्ट्रासहित कोकण…
