Category: वसई विरार

पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार माननिय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनात आणि माननिय चंद्रशेखर प्रभू सरांचा विकास आराखडा व वसई-विरार च्या योग्य नियोजनासाठी वेळोवेळी सल्ला घेऊन हरित वसईच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

आज हवामान बदलामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. पूर, दुष्काळ, प्रचंड गर्मी, प्रचंड थंडी, कोकणात कमी पाऊस तर आखाती देशात बर्फ कोसळतोय.हिमालय, आर्टिक येथील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे पुढील ५०…

डी.एम.पेटिट ने दिले जीवदान

रानगावच्या एका दिड वर्षाच्या मुलाला विषारी सर्पदौश झाला आणि त्याला महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयानी जीवनदान दिले. आपल्या आजी बरोबर एक दीड वर्षाचा मुलगा सकाळी शेतात गेला असताना तिथे त्याला सकाळी ८…

वसई-भाईंदर प्रस्तावित खाडीपुलाचे काम रखडणार! मच्छिमार बांधवांना नायगाव मच्छिमार संस्थेने अंधारात ठेवले नायगाव कोळीवाड्यातील जनतेमध्ये संताप

वसई/विशेष प्रतिनिधी वसई-विरार, भाईंदर खाडीवरुन मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने नायगाव कोळीवाड्यामधील मच्छिमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक मच्छिमारांचा खाडी पुलाला विरोध नाही परंतु…

वसईतील एमआय मोबाईलचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडले 30 लाखांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई पश्‍चिमेतील माणिकपूर येथील एमआय मोबाईलचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे 3 ते चार वाजताच्या सुमारास फोडले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि…

खाडी, तलावातील मासळीलाही महागाईची झळ ओल्या ऐवजी सुक्या मासळीवर खवय्यांचा ताव खवळे, गाबोळी, डोम, काळा मासा, डाकू, सुळे, गवत्या, कटला, राहू, मृगळ, चंदेरा जातीच्या मासळीला बाजारात मोठी मागणी ?

वसई : (प्रतिनिधी) : मे ते ऑगस्ट हा काळावधी मत्स्यप्रजननाचा काळ असल्याने या काळात शासनाकडून समुद्रात मासेमारी करण्यास कायदेशीर निर्बंध असतात. त्यामुळे मे ते ऑगस्ट या महिन्यात पट्टीच्या मांसाहार खवय्यांना…

महापालिकेला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांची पातळी खालावली सूर्या-धामणी धरणात 18.84 टक्के, उसगाव धरण-12.46 टक्के आणि पेल्हार धरणात 8.03 टक्के पाणीसाठा शिल्लक ?

वसई : (प्रतिनिधी) : मान्सून पर्जन्याने मारलेली दडी आणि उन्हाळ्यापासूनच वसई विरारकरांच्या डोक्यावर असलेल्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने सर्वत्र चिंतेचे…

वेश्या व्यवसायात ढकळलेल्या 4 अल्पवयीन मुलींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक शाखेची कारवाई

वसई : (प्रतिनिधी) : वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकळल्या गेलेल्या 4 पिडीत मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन इसमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्यावर अर्नाळा…

चार दिवसानंतर मान्सून पुन्हा वसईत दाखल… भातपेरण्यांना तालुक्यात वेग; ठिकठिकाणी अद्यापही पाणीटंचाई

वसई : (प्रतिनिधी) : यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर पुन्हा चार दिवस गुडूप झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पुण्याच्या वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानंतर आज महाराष्ट्रासहित कोकण…

आधारकार्ड’साठी वसईकर झाले ‘निराधार’ महापालिकेत व तहसिल कार्यालयात आधारकार्ड केंद्र उभारण्याची नागरिकांची मागणी ?

वसई, दि. 27 : वसई-विरार शहरात आधार कार्ड केंद्र शोधता-शोधता नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. फेसबुकच्या माध्यमातून दररोज कोणी न कोणी आधार कार्ड केंद्र वसई परिसरात कोठे चालू आहे. याची…

नालासोपारा फाटा येथील ब्रिजच्या खाली बोगद्या मध्ये रस्त्यातील खड्डे भरून काढण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ चे सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी प्रभाग समिती एफ पेल्हार चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे.

आश्विन सावरकर हे सतत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या प्रयत्न करत असतात. नालासोपारा फाटा येथील ब्रीज च्या खाली असणाऱ्या बोगद्यात रस्त्याची परिस्तिथी अतिशय बिकट झालेली आहे . सदर ठिकाणी…