केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान

कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी जेवण पाणी वैद्यकिय सुविधा, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ , पुरात…

सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती तर्फे शाळेतील 40 लहान मुलांना पाटी पेन्सिल वाटप!

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या वतीने वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील बालवाडीत मधील 40 लहान मुलांना पाटी व पेन्सिल देण्यात आल्या.तसेच…

वसईत शिक्षण विभागाचा अंदाधुंदी कारभार ?

अनधिकृत शाळांवर फौजदारी ऐवजी जुजबी स्वरूपाची कारवाई?:- शमसुद्दीन खान वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पण सदर कारवाई जुजबी स्वरूपाची असल्याचे समोर येत आहे.…

दहीकाला उत्सवाचे बक्षीस देणार पूरग्रस्तांना! नालासोपारा-निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाचा संकल्प…

प्रतिनिधी विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या महापुरात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. शेतीचेही नुकसान झाले आहे.…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले. नदी व खाडी…

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाची पूरग्रस्त नागरिकांना एक लाखाची मदत

प्रतिनिधी विरार : या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग पुरात वेढले गेले. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी; त्यांना मदतीचा हात देण्यासाठी विरार…

काॅटनकिंग तर्फे जनसहयोगाचे आवाहन

आस्मानी संकट महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात कोसळले. त्यासाठी संवेदनशील जनतेला काहीतरी मदत स्वत: तर्फे गरजु पर्यंत पोहचवण्याची ईच्छा आहे पण मार्ग नाही अशी परिस्थिती आहे.*कोल्हापूर_सांगली_चिपळूण व सातारा जिल्ह्यातील* पाणी जसे ओसरु…

चला मदतीचा हात, देवूया खंबीर साथ :- शमशुद्दीन खान

सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीमूळे तिथल्या स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून त्यांना सलग चार दिवस काही खायला…

जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रमाणिकपणे पुरस्थितीतील नागरिकांना मदत करा :- शमशुद्दीन खान

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पुराने वेढा घातला आहे. एनडीआरएफचे जवान दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शासन-प्रशासनही आपल्या स्तरावर मदतीचे कार्य करत आहे.…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनूभवी कायदेतज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक.१०/०८/२०१९ रोजी

पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी अनूभवी विधीतज्ञांच्या तोंडून ऐकता याव्यात,अनूभवी विधीतज्ञांचे रोजच्या जीवनात येणारे “रिअल…