मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी मराठीतच संवाद साधा; डॉ. दीपक पवार यांचे आवाहन
प्रतिनिधी, मुंबई: ”मराठी भाषेची आज जी गळचेपी होत आहे, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. समोरची व्यक्ती हिंदी भाषिक असली की आपण लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या…
वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!
प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…
