Month: April 2026

वसई-विरारला पुन्हा जलसमाधीचे भय; नाले गिळंकृत करणाऱ्या भूमाफियांवर प्रशासनाची मेहेरनजर?

विशेष प्रतिनिधी, वसईपावसाळा तोंडावर आला असतानाच वसई-विरार महापालिका क्षेत्रात ‘विकास’ आणि ‘भराव’ या नावाखाली निसर्गाचा गळा घोटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मार्ग आणि सखल भागांतील नैसर्गिक नाले, ‘बावखल’ (पाण्याचे…

​मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक; १६ फुटी पुतळ्यासाठी निधीची तरतूद

विशेष प्रतिनिधी, ​मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आणि १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय गती मिळाली आहे. या प्रकल्पातील पुतळा उभारणीसाठी सामाजिक…

प्रशासकीय वरदहस्ताने ‘बाजार’ वसुलीचा सुळसुळाट

मिरा-भाईंदर: पालिकेच्या तिजोरीऐवजी ठेकेदाराचे खिसे गरम; ११८ रुपयांऐवजी २३० रुपयांची लूट ​ ​मिरा-भाईंदर:प्रतिनिधी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मंगल नगर भाजी मार्केटमध्ये गरिबांच्या जिवावर ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

वसईत भूमाफियांचा उच्छाद: प्रशासकीय डोळेझाक की अभय? ‘रंधा’ अखेर जेरबंद, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

​वसई: वसई तालुक्यात भूमाफियांचे धाबे दणाणले असून जमिनी बळकावणे आणि फसवणुकीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. मौजे राजावली येथील सुमारे २१० गुंठा जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या सुरेंद्र प्रताप सिंह…

पालघर जिल्हा परिषद: ‘आदर्श’ निवडीत राजकीय ‘हस्तक्षेप’; गुणवत्तेला हरताळ, प्रशासकीय विश्वासार्हता टांगणीला

भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश; वसई शिक्षण विभागातील ‘त्या’ शिक्षकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह विशेष प्रतिनिधी, पालघरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ‘आदर्श शिक्षक’ निवडीच्या प्रक्रियेला राजकीय वशिलेबाजीची वाळवी लागली असून, प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून पात्र…

विकास की वसईचा विनाश? रेल्वे यार्डाच्या भरावाखाली नैसर्गिक नाले लुप्त; ‘मानवनिर्मित’ महापुराचे सावट

विशेष प्रतिनिधी, वसईवसई: मुंबईचे उपनगर असलेल्या वसई-विरार पट्ट्यात रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम ‘युद्धपातळीवर’ सुरू असतानाच, दुसरीकडे वसईच्या भौगोलिक अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.…

​मिरा-भाईंदरच्या प्रवासाला ‘मेट्रो’ची गती; पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी , मिरा-भाईंदर मिरा-भाईंदरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर मेट्रोच्या रूपाने आज एक महत्त्वाचा तोडगा निघाला. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज…

वटार आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा; महापौरांच्या ‘ॲक्शन’नंतरही पूर्ण सुविधेची प्रतीक्षा

​ प्रतिनिधी, वसई ​विरार पश्चिमेकडील वटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर अजीव पाटील यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांनी महापौरांचे…

मुंबईत ‘ईद मिलन’मधून घुमला राष्ट्रीय एकात्मतेचा सूर; कलामांच्या मैत्रीचे दिले दाखले

प्रतिनिधी , मुंबई देशात सर्वधर्मसमभाव आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने रविवारी मुंबईत ‘ईद मिलन मिलाप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सद्भावना मंच’ आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’…

मीरा-भाईंदरमधील रिक्षा परवान्यांची आता ‘स्कॅनिंग’; १० वर्षांतील रेकॉर्ड तपासण्याचे आदेश

बोगस कागदपत्रे आणि परप्रांतीयांचा सुळसुळाट: मंत्री प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका प्रतिनिधी, मुंबई:मीरा-भाईंदर शहरात रिक्षा परवाने आणि बॅच वितरण प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…