Category: वसई विरार

प्रशासकीय नियमांची पायमल्ली की अधिकार्‍यांचे हितसंबंध? वसई-विरार मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

वसई-विरार:(प्रतिनिधी)- एकीकडे पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेत (VVMC) प्रत्यक्षात मात्र ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या…

नालासोपाऱ्यात भीमजयंतीचा उत्साह; मुस्लिम समाजाच्या सहभागातून सामाजिक ऐक्याचे दर्शन

प्रतिनिधी : वसीम अहमद शेख नालासोपारा (पूर्व): ​भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नालासोपारा पूर्वेतील धनु बाग परिसरात अत्यंत उत्साहात आणि सामाजिक समरसतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.…

भ्रष्टाचाराचे ‘डम्पिंग ग्राउंड’; लाचखोर इंजिनीअरला पाठीशी घालणारे वरदहस्त कुणाचे? :- धनंजय गावडे

​प्रशासनाचा उफराटा कारभार: कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप असलेल्या ठेका अभियंत्याची अखेर बदली ​ ​वसई: प्रतिनिधी नगररचना विभागातील कथित आर्थिक व्यवहारांचे केंद्रबिंदू ठरलेले आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ‘लाडके’ ठेका…

कागदी ‘सज्जते’चा पूर की प्रत्यक्ष कृती? महापौरांच्या सूचनांनंतर तरी यंत्रणा जमिनीवर उतरणार का?

​विरार : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला की महापालिका मुख्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते, सज्जतेच्या घोषणा केल्या जातात आणि यंत्रणांना निर्देश दिले जातात. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत महापौर अजीव पाटील…

रक्ताचं पाणी करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या आयुष्याचा ‘खेळ’; सुरक्षिततेचा बोजवारा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष!

​ विशेष,प्रतिनिधी – वसई ​गगनचुंबी इमारतींच्या झगमगाटात शहराचं सौंदर्य खुलवणारा बांधकाम मजूर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजतोय. भारत सरकारने १९९६ मध्ये केलेला कायदा आणि महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये आणलेली नियमावली कागदावरच…

मिरा-भाईंदरमध्ये रंगणार देशातील १८ राज्यांच्या संघांत क्रिकेटचे ‘युद्ध’

​‘पी. एस. पी. एल.’चा थरार: २१ लाखांचे पहिले बक्षीस आणि मॅन ऑफ द सीरिजला ‘ब्रेझा’ कार प्रतिनिधी, मिरा रोड: क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंतची सर्वात…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…

वसई-विरारला पुन्हा जलसमाधीचे भय; नाले गिळंकृत करणाऱ्या भूमाफियांवर प्रशासनाची मेहेरनजर?

विशेष प्रतिनिधी, वसईपावसाळा तोंडावर आला असतानाच वसई-विरार महापालिका क्षेत्रात ‘विकास’ आणि ‘भराव’ या नावाखाली निसर्गाचा गळा घोटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मार्ग आणि सखल भागांतील नैसर्गिक नाले, ‘बावखल’ (पाण्याचे…

वसईत भूमाफियांचा उच्छाद: प्रशासकीय डोळेझाक की अभय? ‘रंधा’ अखेर जेरबंद, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

​वसई: वसई तालुक्यात भूमाफियांचे धाबे दणाणले असून जमिनी बळकावणे आणि फसवणुकीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. मौजे राजावली येथील सुमारे २१० गुंठा जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या सुरेंद्र प्रताप सिंह…