३४ कोटींच्या घनकचरा विल्हेवाट घोटाळ्याची चौकशी; स्वराज अभियानाच्या पाठपुराव्याला यश
नालासोपारा | दि. २२ जानेवारी २०२६वसई–विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा विल्हेवाट प्रकरणात तब्बल ३४ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला असून, या प्रकरणी चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या…
