विकास की वसईचा विनाश? रेल्वे यार्डाच्या भरावाखाली नैसर्गिक नाले लुप्त; ‘मानवनिर्मित’ महापुराचे सावट

विशेष प्रतिनिधी, वसईवसई: मुंबईचे उपनगर असलेल्या वसई-विरार पट्ट्यात रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम ‘युद्धपातळीवर’ सुरू असतानाच, दुसरीकडे वसईच्या भौगोलिक अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.…

​मिरा-भाईंदरच्या प्रवासाला ‘मेट्रो’ची गती; पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी , मिरा-भाईंदर मिरा-भाईंदरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर मेट्रोच्या रूपाने आज एक महत्त्वाचा तोडगा निघाला. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज…

वटार आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा; महापौरांच्या ‘ॲक्शन’नंतरही पूर्ण सुविधेची प्रतीक्षा

​ प्रतिनिधी, वसई ​विरार पश्चिमेकडील वटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर अजीव पाटील यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांनी महापौरांचे…

मुंबईत ‘ईद मिलन’मधून घुमला राष्ट्रीय एकात्मतेचा सूर; कलामांच्या मैत्रीचे दिले दाखले

प्रतिनिधी , मुंबई देशात सर्वधर्मसमभाव आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने रविवारी मुंबईत ‘ईद मिलन मिलाप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सद्भावना मंच’ आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’…

मीरा-भाईंदरमधील रिक्षा परवान्यांची आता ‘स्कॅनिंग’; १० वर्षांतील रेकॉर्ड तपासण्याचे आदेश

बोगस कागदपत्रे आणि परप्रांतीयांचा सुळसुळाट: मंत्री प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका प्रतिनिधी, मुंबई:मीरा-भाईंदर शहरात रिक्षा परवाने आणि बॅच वितरण प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

उद्योजकांच्या अडचणी संवाद आणि मार्गदर्शनातून सुटणार; महापौरांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

​वसई-विरारमधील २० प्रमुख उद्योजकांचा सहभाग; महापौर अजीव पाटील यांची पुढाकार ​प्रतिनिधी, विरार: ​वसई-विरार शहराच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला नवी गती देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. शहरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक…

वसई-विरारमध्ये सौरऊर्जा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव; ‘अंधारात’ असलेल्या प्रशासनाला नगरसेविकेचा आरसा

प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहराचा कायापालट होत असताना केवळ काँक्रीटची जंगले उभी करणाऱ्या आणि भविष्यातील ऊर्जा संकटाकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाला नगरसेविका ॲड. दीप्ती चेतन भोईर यांनी धोरणात्मक चपराक लगावली आहे.…

युवाशक्ती कामगार संघटनेच्या वसई तालुका कार्यकारणीची घोषणा; ‘कामगार नेता’च्या कार्यकारी संपादक पदी जावेद खान

वसई: वसई तालुक्यातील कामगारांचे प्रश्न आणि पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘युवाशक्ती कामगार संघटना’ व ‘युवाशक्ती मीडिया प्रेस अँड फिल्म वर्कर्स युनियन’ सज्ज झाली आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला यांच्या…

पुरोगामी विचारांची मशाल अन् स्त्री-कर्तृत्वाचा गौरव; विरारमध्ये ‘नारीशक्ती सन्मान’ सोहळा संपन्न

विरार: (विशेष प्रतिनिधी)जिथे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हाच धर्म मानला जातो, तिथेच खऱ्या अर्थाने समतेची पहाट होते. याच विचारांचा जागर करत, माणूसकी फाऊंडेशन (रजि.) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य…

वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.; सूर्यवंशी आज सेवानिवृत्त

​ ​विरार: प्रतिनिधी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे आज, ३१ मार्च २०२६ रोजी प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर…